भीमा- कोरेगाव प्रकरणी जितेंद्र आव्हाडांचे गंभीर आरोप

भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले. भीमा-कोरेगाव प्रकरण, स्नूपिंग हे सर्व जाणीवपूर्वक केलं गेलं असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं आहे. तसंच, सत्तेसाठी वाटेल ते करण्याचं काम भाजप सरकारने केलं असल्याचा आरोपही आव्हाडांनी केला आहे.

First Published on: December 18, 2019 7:03 PM
Exit mobile version