पर्यायी सरकार बनवण्यासाठी प्रयत्न करु

सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडे बहुमताचा आकडा आहे की नाही, याची राज्यपालांनी खात्री करून घ्यायला हवी नाहीतर सत्तेसाठी आमदारांचा घोडेबाजार मांडला जाण्याची भीती आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

First Published on: November 10, 2019 11:04 AM
Exit mobile version