कांदा नेहमीच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो!

देवळा तालुक्यात भऊर या गावामध्ये काही समाजकंटकांनी चाळीत साठवलेल्या कांद्यांमध्ये युरिया टाकत संपूर्ण चाळीतील कांदे नासवले. यामध्ये बळीराजाचे आजच्या बाजारभावानुसार साडे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

First Published on: September 23, 2019 5:30 PM
Exit mobile version