विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

राज्याच्या अर्थसंकल्पावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारपासून चर्चेला सुरूवात होत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तसेच अनेक घटकांसाठी फसव्या घोषणा केल्यामुळे विरोधकांनी मंगळवारी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. यावेळी ठाकरे सरकारच्या फसव्या योजनांबाबत घोषणाबाजी करण्यात आली. बारा बलुतेदार, शेतकरी, वीजदर, पेट्रोल डिझेल किंमतीत कोणताही दिलासा नाही असे म्हणणे विरोधकांनी आपल्या घोषणांमधून मांडले.

First Published on: March 9, 2021 12:33 PM
Exit mobile version