पाकिस्तान म्हणतंय भारतानंच सगळं केलं!

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्ताननं उलट्या बोंबा मारल्या असून भारतानंच सगळं केल्याचा कांगावा त्यांच्या लष्कराकडून केला जात आहे. पाकिस्तानच्या लष्कराला मुंबईकरांनी दिलेली ही उत्तरं पाहा!

First Published on: February 22, 2019 9:11 PM
Exit mobile version