शेतकऱ्यांनी आज कृषी कायद्यांचा निषेध करत मुंबईतील अंबानी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या आंदोलनात विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या होत्या. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत राहू असे विद्यार्थी संघटनांनी म्हटले.
शेतकऱ्यांनी आज कृषी कायद्यांचा निषेध करत मुंबईतील अंबानी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या आंदोलनात विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या होत्या. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत राहू असे विद्यार्थी संघटनांनी म्हटले.