कृषी कायदे रद्द करतांना मोदींनी कोणते मुद्दे मांडले ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी ९ वाजता देशवासियांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायद्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींनी आज शेतकऱ्यांसाठीचे तीन कृषी कायदा मागे घेण्याची घोषणा केली आहे.पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायदे रद्द करण्याबरोबरचं शेतकऱ्यांसंबंधीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही भाष्य केले, मोदींनी आणखी कोणत्या महत्त्वाच्या मु्द्द्यांवर भाष्य केलं आहे जाणून घेऊयात.

First Published on: November 19, 2021 9:04 PM
Exit mobile version