वक्फ बोर्ड सुधारण्यासाठी धोरणाची गरज

वक्फ बोर्डात सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे गेली २० वर्ष दबक्या आवाजात सुरू असलेली चर्चा आज विधिमंडळात अधिकृतरित्या समोर आलेली आहे. या बोर्डाच्या निवडणुका, नेमणुका आणि त्यातले व्यवहार हा एक घोटाळा असल्याची गंभीर टीका भिवंडी चे आमदार रईस शेख यांनी केली आहे.

First Published on: March 14, 2022 7:42 PM
Exit mobile version