अशीच माणसं स्वत:ला विकत बसतात – आंबेडकर

दलित चळवळीमध्ये फूट पडल्यानंतर अनेक गटांप्रमाणेच रामदास आठवले यांना मानणारा गट देखील बाहेर पडला आणि रिपाइंची स्थापना केली. मात्र, रामदास आठवलेंनी भाजपसोबत युती करून सत्तेत सामील होण्याचा मार्ग स्वीकारल्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आठवलेंवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. माय महानगरच्या रोखठोक मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयी मत व्यक्त केलं आहे. त्याच मुलाखतीचा हा एक भाग.
 
इथे पाहा संपूर्ण मुलाखत : https://www.facebook.com/mymahanagar/videos/3954941051234745
First Published on: December 19, 2020 11:41 AM
Exit mobile version