शेतकऱ्यांच्या मोर्चासंदर्भात प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

विविध मागण्यांवरून शेतकऱ्यांनी लॉन्ग मार्च काढला आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. जोपर्यंत शेतकरी जात पाहून मतदान करतील, तोपर्यंत मोर्चाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे त्यांनी म्हटले आहे

First Published on: March 16, 2023 12:03 PM
Exit mobile version