सुरुवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशात देण्याची गरज नव्हती त्यामुळे आपल्याला लसींची कमतरता भासली नसती. 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला, साखळी तोडण्यासाठी शेवट चा उपाय म्हणून लॉकडाऊन चा निर्णय घेतलाय. जुलै ऑगस्ट मध्ये तीसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय त्या दृष्टीने काळजी घेऊन तयारी करतोय, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.