राष्ट्रपती राजवट महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी भाजपने राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव आखला असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबडेकर यांनी केली आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ असे तीन तुकडे करण्यासाठी भाजपला आता विधानसभेची परवानगी लागणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी देखील या खेळात पार्टनर आहे का? अशी विचारणा देखील आंबडेकर यांनी केली आहे.

First Published on: November 21, 2019 5:18 PM
Exit mobile version