व्यापारी आक्रमक, व्यापार सुरु करण्याचा निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातील व्यापार ठप्प झाले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने व्यापार तात्काळ चालू करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. मात्र, अद्याप निर्णय घेतला नसल्याने आता व्यापारी आक्रमक झाले असून येत्या ५ जुलैपासून व्यापाऱ्यांनी व्यापार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published on: July 3, 2021 2:33 PM
Exit mobile version