महाविकास आघाडीच्या काळात राज्यभरातील काही ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आली होती. मात्र, त्याचं पुढे काय झालं?, यावरून आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. हा जनतेचा पैसा कशासाठी वापरला?, असा जाब प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीला विचारला आहे.