काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचे तीव्र पडसाद मुंबईसह संपूर्ण देशात उमटले. हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे देत मुंबईकरांनी निषेध व्यक्त केला.
काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचे तीव्र पडसाद मुंबईसह संपूर्ण देशात उमटले. हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे देत मुंबईकरांनी निषेध व्यक्त केला.