भारतातील रेल्वे अपघातांची कारणे काय?

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांनंतर अहमदनगरचं नाव बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर नगर असं करण्यात आलं. मात्र या नामांतरानंतर महाराष्ट्रातील काही ठिकाणी औरंगजेबाचे पोस्टर झळकावले, शिवाय कोल्हापुरात शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी म्हणजेच ६ जून रोजी काही आक्षेपार्ह स्टेटस विशिष्ट धर्माच्या लोकांनी फोनवर ठेवली.

 

 

 

First Published on: June 8, 2023 11:03 AM
Exit mobile version