औरंगाबादच्या नामांतरावरुन राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

औरंगाबाद नामांतरावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी बीकेसीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत “मी म्हणतो मग संभाजीनगर झालं ना” असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

First Published on: May 22, 2022 12:49 PM
Exit mobile version