मार्चपर्यंत राज्यात तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल – राजेश टोपे

सध्या राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येत रोज घट होत असून मार्चपर्यंत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिलीय.सध्या राज्यात मास्क मुक्ती केली जाणार नाही.त्यामुळे तूर्तास राज्यात मास्कमुक्ती बाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसून जशी परिस्थिती येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल अशी माहिती देखील टोपे यांनी दिलीय

First Published on: February 13, 2022 12:38 PM
Exit mobile version