भांडुप येथील पालिकेच्या रुग्णालयात चार नवजात बालकांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या बालकांच्या पालकांनी रुग्णालयाच्या बाहेर आंदोलनाला बसलेल्या असताना मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी भेट दिली या भेटीमध्ये आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी पालकांवर आरोप करत यात पालिकेची कोणतीही चुकी नाहीये असा अजब दावा केला आहे.