बंड झाले, आता थंड झाले?, राजू पाटलांचा राज्य सरकारला सवाल

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी जोरदार हल्लाबोल शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसेचं माप भाजपकडे झुकत असताना आमदार राजू पाटील यांनी अचानक केलेल्या टीकेमुळे खळबळ उडाली असून शिंदे-फडणवीस सरकार आणि मनसेत काही बिनसलं आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे

First Published on: August 8, 2022 5:44 PM
Exit mobile version