राज्यातील हे सरकार आहे की, नोटा छापण्याचा कारखाना असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारला केला आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यामुळे हे प्रकरण संपणार नाही तर यातील मालक कोण? वाटेकरी कोण? त्यांनाही तुरुंगात जावं लागणार असल्याचा इशारा राम कदम यांनी दिला आहे.