ठाकरे आणि राऊतांमुळेच शिवसेना नाव,चिन्ह गेलं- रामदास आठवले

शिवसेना फुटण्यामागे संजय राऊत, उद्धव ठाकरे जबाबदार आहे. जर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडला असता तर ठाकरेंवर नमुष्कीची वेळ आली नसती असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे

First Published on: March 12, 2023 5:39 PM
Exit mobile version