श्रद्धा वालकरच्या प्रकरणात मविआ सरकारने योग्य वेळी कारवाई केली असती, तर श्रद्धाचा मृत्यू टळला असता. श्रद्धा वालकरच्या हत्येस मविआ जबाबदार आहे, असा थेट आरोप भाजपा नेते राम कदम यांनी केला आहे.
श्रद्धा वालकरच्या प्रकरणात मविआ सरकारने योग्य वेळी कारवाई केली असती, तर श्रद्धाचा मृत्यू टळला असता. श्रद्धा वालकरच्या हत्येस मविआ जबाबदार आहे, असा थेट आरोप भाजपा नेते राम कदम यांनी केला आहे.