उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रिपद पाहिजे होतं- रावसाहेब दानवे

राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालंय. मात्र आजही बंद दाराआड काय चर्चा झाली?, असा सवाल विचारला जातो. याबद्दलचा खुलासा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय. जेव्हा गृहमंत्री अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली, त्यावेळेस मी देखील उपस्थित होतो, असं वक्तव्य दानवेंनी केलंय

First Published on: July 21, 2022 4:45 PM
Exit mobile version