आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंना खरमरीत सवाल केला आहे

छत्रपतींच्या महाराष्ट्रात ओवैसी बंधू औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहतात ते चालतं आणि हनुमान चालीसा पठण करणार म्हणून आमदार आणि खासदार यांना देशद्रोहाच्या गुन्ह्या अंतर्गत तुरुंगात टाकलं जातं असं म्हणत आमदार रवी राणा यांचा उद्धव ठाकरे यांना रोखठोक सवाल.

First Published on: May 13, 2022 2:22 PM
Exit mobile version