निरोप समारंभात सदाभाऊंनी सांगितला राजकीय किस्सा

विधान परिषदेच्या १० आमदारांचा कार्यकाळ जुलै २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सभागृहात विधान परिषदेच्या मावळत्या आमदारांचा निरोप समारंभ घेतला. परंतु विधानपरिषदेचे सदस्य आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी सभागृहात निरोप समारंभाचं भाषण करताना अनेक राजकीय किस्से आणि त्यांच्या करिअरमधील गंमतीदार गोष्टी सांगितल्या. मात्र, त्यांच्या भाषणातल्या गोष्टी ऐकून सभागृहात चांगलाच हशा पिकला.

First Published on: March 23, 2022 8:49 PM
Exit mobile version