दाक्षिणात्य सिनेमाच्या वाढत्या प्रभावावर सलमान खानचे विधान चर्चेत

भारतामध्ये साऊथ सिनेमाचा प्रभाव वाढतोय. अनेक सिनेमा पॅन इंडियाच्या माध्यमातून विविध भाषेत रिलीज होत आहे. दरम्यान अभिनेता सलमान खान याने साऊथ सिनेमावर भाष्य केलंय. भारत देश फक्त कफ परेड ते अंधेरीदरम्यान असल्याचं त्याने वक्तव्य केलं आहे.

First Published on: March 31, 2022 8:14 PM
Exit mobile version