भारतामध्ये साऊथ सिनेमाचा प्रभाव वाढतोय. अनेक सिनेमा पॅन इंडियाच्या माध्यमातून विविध भाषेत रिलीज होत आहे. दरम्यान अभिनेता सलमान खान याने साऊथ सिनेमावर भाष्य केलंय. भारत देश फक्त कफ परेड ते अंधेरीदरम्यान असल्याचं त्याने वक्तव्य केलं आहे.
भारतामध्ये साऊथ सिनेमाचा प्रभाव वाढतोय. अनेक सिनेमा पॅन इंडियाच्या माध्यमातून विविध भाषेत रिलीज होत आहे. दरम्यान अभिनेता सलमान खान याने साऊथ सिनेमावर भाष्य केलंय. भारत देश फक्त कफ परेड ते अंधेरीदरम्यान असल्याचं त्याने वक्तव्य केलं आहे.