पर्यटन विभागासाठी योग्य माणसाची निवड

आज संभाजी राजे भोसले यांनी पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनाबाबत चर्चा करण्यात आली. पर्यटन विकासासाठी योग्य माणसाची निवड करण्यात आली आहे. आता महाराष्ट्रातील किल्ल्यांचे संवर्धन करणे शक्य होईल अशी प्रतिक्रीया संभाजी राजे भोसले यांनी आदित्य ठाकरे यांच्या भेटीनंतर दिली.

First Published on: January 20, 2020 5:21 PM
Exit mobile version