ब्रह्मनाळ गावात पूर ओसरल्यानंतर स्वच्छता, रोगराईचं आव्हान

सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ गाव महापूराने वेढले गेले होते. गावातून पूर ओसरला असला तरी आता स्वच्छता आणि रोगराईचे आव्हान उभं राहिलं आहे. हे आव्हान पेलण्यासाठी भारती विद्यापीठाचे विद्यार्थी सज्ज झाले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी…

First Published on: August 13, 2019 3:54 PM
Exit mobile version