भाजपने आणीबाणीपेक्षा भयंकर चूक केली – संजय राऊत

रात्रीच्या काळोखात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन भाजपने इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीवर टीका करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. तसेच भाजपने राष्ट्रपती आणि राज्यपाल भवनाचा काळाबाजार केला असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

First Published on: November 24, 2019 1:37 PM
Exit mobile version