शेतकऱ्यांनी तीन काळे कृषी कायदे विरोधात पुकारलेला बंद

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत असे वक्तव्य केलं आहे.

First Published on: September 27, 2021 11:37 AM
Exit mobile version