400 जण तोंडाला रुमाल बांधून कसे आले – शिरसाट

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीबाबत भाष्य केलं आहे. संभाजीनगरमधील दंगल पूर्वनियोजित होती. एकाच वेळी ४०० ते ५०० जण तोंडाला रुमाल बांधून कसे आले, असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केले आहेत. जर खासदार बटन गँग यामागे आहे. तर ती बटन गँग कोण? असा सवालही संजय शिरसाट यांनी केला आहे.

First Published on: March 31, 2023 4:42 PM
Exit mobile version