ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. ‘जे सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकले नाही, त्यांच्या डोक्यावर आजही अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्व 40 आमदार अपात्र ठरतील; असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. ‘जे सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकले नाही, त्यांच्या डोक्यावर आजही अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्व 40 आमदार अपात्र ठरतील; असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.