भाजपा आणि शिवसेनेची मुंबईतील पाच लोकसभा मतदारसंघातून आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परखड शब्दांत आपले मत व्यक्त केले आहे. तसेच विविध मुद्यांवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाष्य केलंय.
भाजपा आणि शिवसेनेची मुंबईतील पाच लोकसभा मतदारसंघातून आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परखड शब्दांत आपले मत व्यक्त केले आहे. तसेच विविध मुद्यांवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाष्य केलंय.