राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून सुरू होणार- शिक्षणमंत्री

कोरोनामुक्त ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर आता शहरी भागातील आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीच्या शाळा १७ ऑगस्टपर्यंत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

First Published on: August 6, 2021 9:45 PM
Exit mobile version