शरद पवार बोलतात ते कधीच खरे ठरत नाही- शंभूराज देसाई

खासदार संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली त्यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही तर  शरद पवार साहेब जे बोलतात ते कधीच खरे ठरत नाही असं वक्तव्य करत दोन्ही नेत्यांवर माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घणाघाती टीका केली आहे.

First Published on: July 6, 2022 1:28 PM
Exit mobile version