शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी पीक फेकून देत आहेत. तसेच पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी पूर्णपणे वैतागले असून यानिमित्ताने माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. माझ्याकडे कृषी खातं असताना शेतकऱ्यांच्या पीकाला योग्य भाव देत होतो असं शरद पवारांनी सांगितलं आहे. मात्र सध्या लक्ष दिलं जात नसल्याचं सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

First Published on: September 5, 2021 8:14 PM
Exit mobile version