आदिवासींना एकत्र करून विकास करण्याची आवश्यकता – शरद पवार |

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आदिवासींसंदर्भात वक्तव्य केलं आहे. आदिवासी अनेक वर्षे विकासापासून वंचित आहेत. वनसंवर्धन कायगद्यात काही बाबतीत सुधारणा करण्याची गरज आहे. वन आणि आदिवासींचं एक वेगळं नात आहे. वनातून आदिवासींना हुसकावलं जातंय, याच्यापेक्षा मोठा अन्याय नाही, असे शरद पवार म्हणालेत.

First Published on: February 12, 2023 5:12 PM
Exit mobile version