शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

देशात महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्येही मोठी राजकीय उलथापालथ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना संपवतो. तसचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वेळीच योग्य निर्णय घेतला असल्याचं पवारांनी म्हंटल आहे

First Published on: August 10, 2022 5:20 PM
Exit mobile version