निवडणुकीवरुन देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये जुंपली

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यासह भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निवडणुकीवरून टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात, मुंबईची माझी शेवटची निवडणूक आहे, पण आपण ही निवडणूक पहिली असल्या प्रमाणे लढायचं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांना केलं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय

First Published on: September 22, 2022 8:55 PM
Exit mobile version