शिवसेनेचा वचननामा शनिवारी जाहिर करण्यात आला आहे. यावेळी पत्रकारांनी अनेक मुद्दयांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले. तसंच, विरोधी पक्षावरही सडकून टीका केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेस बेकार झाले असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.