हजारो मजुरांनी पायीच धरली घराची वाट!

रेल्वे आणि राज्य सरकारांच्या संयुक्त नियोजनाच्या माध्यमातून जागोजागी अडकलेल्या मजुरांना आणि स्थलांतरीतांना आपल्या घरी जाण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे काढण्यात आल्या. मात्र, अजूनही मजुरांचा सरकारवर विश्वास बसलेला नसून हजारो-लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत आपल्या घरी पायीच निघाले आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरची ही दृश्य याचीच खात्री पटवणारी आहेत.

First Published on: May 8, 2020 11:59 AM
Exit mobile version