कडक निर्बंधाचा फारसा परिणाम दिसत नाही

राज्यासह मुंबईत वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला लॉकडाऊन नको, असे अनेकांचे म्हणणे होते. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. मात्र, त्याचा फारसा कुठेही परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.

First Published on: April 20, 2021 2:11 PM
Exit mobile version