‘मुद्यांवर चर्चा झाली पाहिजे गुद्दयांवर नाही’

राज्यात जनादेशाचा अवमान करत जी अभद्र युती आली आहे. पण, आता शेतकऱ्यांचा अवमान करु नका. सरकारने केलेली जी घोषणा आहे पूर्ण करण्यासाठी आम्ही आवाज उठवणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

First Published on: December 17, 2019 2:06 PM
Exit mobile version