राज्यात जनादेशाचा अवमान करत जी अभद्र युती आली आहे. पण, आता शेतकऱ्यांचा अवमान करु नका. सरकारने केलेली जी घोषणा आहे पूर्ण करण्यासाठी आम्ही आवाज उठवणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
राज्यात जनादेशाचा अवमान करत जी अभद्र युती आली आहे. पण, आता शेतकऱ्यांचा अवमान करु नका. सरकारने केलेली जी घोषणा आहे पूर्ण करण्यासाठी आम्ही आवाज उठवणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.