राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी बातचित

आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले होते. ईडीकडून शरद पवारांवर केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला गेला. लोकांना त्रास होऊ नये म्हणून पवारांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला. तसंच, आम्ही ईडीकडे उत्तर द्यायला नाही तर जाब विचारायला जाणार होतो असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

First Published on: September 27, 2019 4:22 PM
Exit mobile version