भारताने केलेली कारवाई माझ्या सल्यानुसार

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेला एअर स्ट्राईकचा निर्णय माझ्या सल्ल्यानुसारच घेतला असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला. जेव्हा मी सल्ला देत होतो, तेव्हा मोदी पक्षाचा प्रचार करत होते, अशीही टीका शरद पवार यांनी केली.

First Published on: March 17, 2019 7:11 PM
Exit mobile version