…पण केंद्राने ऑक्सिजनचा साठा वाढवावा

“राज्यात कोरोना रुग्णांचा दिवसागणिक स्फोट होत आहे. यामुळे आरोग्य सुविधा अपुरी पडत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुडवडा आहे. राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार पाया पडायलाही तयार आहे, पण केंद्र सरकारने ऑक्सिजनचा कोटा वाढवावा,” असं भावनिक आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला केले आहे.

First Published on: April 22, 2021 2:36 PM
Exit mobile version