‘आता चर्चा नाही, ठरल्यानुसार सर्व व्हावं’

शिवसेनेची बैठक संपल्यानंतर सर्व आमदारांना रंगशारदावर थांबण्याच्या सूचना पक्षप्रमुखांनी दिल्या आहेत. या सत्तास्थापनेदरम्यान आता शिवसेनेचे आमदार फुटतील की काय या भीतीने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. पण, शिवसेनेचे आमदार फोडायला हिंमत लागते, आता चर्चा नाही, ठरल्यानुसार सर्व व्हावं अशी इच्छा आमदारांनी बोलून दाखवली आहे.

First Published on: November 7, 2019 7:46 PM
Exit mobile version