महाराष्ट्रासाठी हे स्थिर सरकार

महाविकासआघाडी बहुमत सिद्ध करेल हे आधीपासूनच ठरलेलं होतं. १६२ वरुन आम्ही १७० चा आकडा गाठला आहे. त्यामुळे हे ५ वर्षांसाठी स्थिर सरकार आहे. जोपर्यंत युद्ध जिंकत नाही तोपर्यंत कोणीही आपले पत्ते उघड करत नाही. तसंच, आमचंही असणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे.

First Published on: November 30, 2019 7:57 PM
Exit mobile version