जाणून घेऊया जोडवी घालण्याच धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व

हिंदू धर्मामध्ये स्त्रियांच्या प्रत्येक अलंकाराचे एक विशेष महत्व आहे. पुरातन काळापासून लग्नानंतर महिलांसाठी मंगळसूत्र, बांगड्या आणि पायातील जोडवी यांचे खूप महत्व सांगितले जाते. लग्नानंतर महिला त्यांच्या पायात जोडवी घालतात. पायामध्ये जोडवी घालण्यामागे नक्की धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.

First Published on: March 16, 2023 11:25 AM
Exit mobile version